छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील ४६ मतदारसंघापैकी गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने लढवलेल्या २६ जागांवर छत्तीसगडमधून कुमक मागविण्यात आली असली तरी अजित पवार यांच्याबरोबरच्या युतीमुळे या वेळी भाजपला पाच जागाचे जागा कमी लढाव्या लागतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. जागा वाटपात अहमदपूर, माजलगाव, आष्टी, उदगीर, परळी या मतदारसंघात भाजप ऐवजी अजित पवार गटांचा दावा असेल. त्यामुळे या जागांवर भाजपचा दावा कमी होईल. या ऐवजी काही जागांची अदलाबदल होऊन लातूर ग्रामीण मतदारसंघात भाजप नव्याने दावा करू शकेल, असे सांगण्यात येत आहे. उमेदवारी न मिळाल्याने निवडणूक लढविण्यास इच्छूक असणारे रात्रीतून पक्ष बदलतील.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा