तामिळनाडूमधील २००४ च्या लोकसभा निवडणुकांपासून दोन प्रमुख आघाडी पक्षांपैकी एका पक्षानेच नेमही राज्यात निवडणुका जिंकल्या आहेत. २००९ वगळता जेव्हा राज्याने द्रविड मुनेत्र कळघम (DMK) आणि त्याच्या मित्रपक्षांनी ३९ पैकी २७ जागा जिंकल्या होत्या, तेव्हा प्रतिस्पर्धी असलेल्या अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम (AIADMK) च्या नेतृत्वाखालील युतीने उर्वरित जागा जिंकल्या होत्या. भाजपाचे तामिळनाडू प्रमुख के. अण्णामलाईची यशस्वी पदयात्रा आणि त्यानंतर मोदींच्या दौऱ्यांमुळे स्थानिक लोकांमध्ये पंतप्रधान आणि भाजपाबद्दल प्रचंड उत्सुकता वाढली आहे. तामिळनाडूतील २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत द्रमुक आणि काँग्रेससह त्यांचे मित्र पक्षांनी २३४ जागांपैकी १५९ जागा जिंकल्या होत्या. परंतु या विजयाची पुनरावृत्ती करणे द्रमुकसाठी कठीण दिसतंय.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा