Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने २०१९ साली विधानसभा निवडणुकीत ६.९२ टक्के मते मिळवली होती; मात्र त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या मतदानाची टक्केवारी घसरली. यंदा लोकसभेला वंचित बहुजन आघाडीला २.७७ टक्के मतदान झाले. २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची रणनीती काय आहे? याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी नुकतेच विधान केले आहे. लोकसभा निवडणुकीत दलित आणि मुस्लीम मतदार इंडिया आघाडीकडे वळले होते. विधानसभा निवडणुकीतही या दोन्ही समुदायांची मते वंचितकडे पुन्हा येतील, असा दावा त्यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत केला. यावेळी ‘संविधान बचाव’ नाही, तर ‘आरक्षण बचाव’ हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचेही ते म्हणाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा