मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात गणेश नाईक, संजय केळकर, किसन कथोरे यांच्यासारखे दिग्गजांच्या मांदियाळीत मंत्रिमंडळात पहिली संधी रविंद्र चव्हाणांनाच मिळेल हे तसे अपेक्षितच मानले जात होते. देवेंद्र फडणवीस म्हणतील ती पूर्वदिशा या न्यायाने त्यांनी आखून दिलेल्या मोहिमा चोखपणे पूर्ण करायच्या ही चव्हाण यांची खासीयत. शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते तेव्हापासून त्यांच्याशी चव्हाणांनी ठरवून सख्य कायम ठेवले. त्यामुळे नाईक, केळकरांपेक्षा कमी ‘उपद्रवी’ ठरतील अशा चव्हाणांचा विचार शिंदे-फडणवीसांच्या पातळीवर होईल हे तसेच स्पष्टच होते. राज्यात देवेंद्र आणि जिल्ह्यात एकनाथ अशी कार्यपद्धती राहिलेल्या चव्हाणांना मुख्यमंत्र्यांच्या खासदार पुत्राचा मात्र जाच होऊ लागल्याने एरवी समन्वयी असणारे चव्हाण हल्ली कुठे संघर्ष करताना दिसू लागले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा