सरकारी सेवा तत्पर असल्याची अनुभूती नागरिकांना यावी, यासाठी ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला, तरी सरकारी बाबूगिरीपुढे पुण्यात अपेक्षित सेवा नागरिकांना मिळू शकली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रश्न मार्गी लागेल, या आशेने सेवा हमी कायद्यांतर्गत १२ हजार ९४४ अर्ज आले. त्यापैकी अवघे ३५९१ अर्ज निकाली निघाल्याने लालफितीच्या कारभाराचा अनुभव सेवा पंधरवड्यातही पुणेकरांना घ्यावा लागला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा