एकीकडे गेल्या काही दिवसांपासून पंजाबमधील शेतकरी आंदोलन करत आहेत. तर दुसरीकडे आंदोलक शेतकरी आणि केंद्र सरकारचे प्रतिनिधी यांच्यात चर्चाही सुरू आहे. अशातच या आंदोलनादरम्यान शुक्रवारी एका २२ वर्षीय शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पंजाबमध्ये संतापाची लाट आहे. यासंपूर्ण प्रकरणावर आता पंजाबमधील भाजपा नेत्यांनीही मौन सोडले असून त्यांनी भारतीय जनता पक्ष आंदोलक शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचे म्हटलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा