केंद्र सरकार पंजाब विरोधी असल्याचा आरोप पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केला आहे. “जर गरज पडली तर राष्ट्रगीतामधून पंजाबचे नावही वगळायला केंद्र सरकार मागे पुढे पाहणार नाही”, असे मान यांनी सांगितले. पंजाब विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मंगळवारी (२८ नोव्हेंबर) सभागृहात बोलत असताना मान यांनी भाजपा सरकारवर पंजाब विरोधी असल्याचा आरोप केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा