कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या यशात संविधान बदलण्याचा मुद्दा परिणामकारक ठरला होता. हाच मुद्दा पुन्हा विधानसभा निवडणुकीत वापरण्याची रणनीती काँग्रेस पक्षाची दिसत आहे. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या कोल्हापूर दौऱ्यात शनिवारी संविधान सन्मान संमेलनाच्या निमित्ताने हा मुद्दा पुन्हा एकदा मतदारांमध्ये बिंबवण्याचा प्रयत्न होत आहे. याच वेळी महायुतीकडूनही संविधानातील बदल हा खोटा प्रचार असल्याचा मुद्दा पटवून द्यायला सुरुवात केली आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात संविधानाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा