राहुल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेचा समारोप २० मार्चला मुंबईत होणार असल्याने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबई व राज्यात वातावरणनिर्मितीसाठी काँग्रेसला या यात्रेचा चांगला वापर करता येऊ शकेल. वर्धापनदिनासाठी नागपूर ते यात्रेच्या समारोपाकरिता मुंबईची निवड करण्यात आल्याने काँग्रेस पक्षाचा लोकसभेच्या ४८ जागा असलेल्या महाराष्ट्रावर अधिक भर असल्याचे दिसते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा