काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना २०१९ साली मोदी आडनावावर केलेल्या टिप्पणीप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. या खटल्यात सूरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. या निर्णयानंतर दिल्लीमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या. लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केले आहे. विशेष म्हणजे खासदारकी रद्द केल्यानंतर राहुल गांधी यांना त्यांचे शासकीय निवासस्थान रिकामे करण्यास सांगण्यात आले आहे. न्यायालयाच्या या निर्णयाला काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. मात्र अद्याप काँग्रेसने त्याबाबत हालचाली सुरू केलेल्या नाहीत. यावरच काँग्रेसने भाष्य केले आहे. आम्ही लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयात दाद मागू, असे काँग्रेसचे संपर्कप्रमुख जयराम रमेश यांनी सांगितले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा