देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये जी-२० शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ९ सप्टेंबर रोजी या परिषदेचा पहिलाच दिवस होता. या परिषदेतील स्नेहभोजन कार्यक्रमात विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना आमंत्रित न केल्यामुळे काँग्रेसने मोदी सरकारवर टीका केली आहे. सध्या काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे युरोप दौऱ्यावर आहेत. त्यांनी युरोपमधून मोदी सरकारवर वेगवेगळ्या मुद्द्यांवर टीका केली आहे. महागाई, देशातील वेगवेगळ्या संस्थांची स्वायत्तता यावर त्यांनी भाष्य केले. तसेच आमच्या देशातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी, सरकारला प्रश्न विचारण्यासाठी आम्ही समर्थ आहोत, असेही राहुल गांधी म्हणाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा