काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारवर हल्लाबोल करत अनेक आरोप केले आहेत. शनिवारी लंडनमधील भारतीय पत्रकार संघटनेशी (Indian Journalists Association) संवाद साधत असताना राहुल गांधी यांनी बीबीसी डॉक्युमेंट्री, चीनचा आक्रमक सीमावाद हाताळण्याबाबत सरकारची भूमिका, भारत जोडो यात्रेचा अनुभव, विरोधकांची एकजूट आणि त्यांच्या केंब्रिज व्याख्यानावरील वाद अशा अनेक विषयांवर आपले मत व्यक्त केले. भारत शांत राहावा, असे भाजपाला वाटते. विरोधात आवाज उठला की त्याला दडपून टाकण्याचा प्रयत्न होतो. विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी काँग्रेसकडे नावीन्यपूर्ण कल्पना आहेत, पण आताच त्या उघड करणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा