काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी लंडनमधील चॅट्हॅम हाऊस येथील चर्चासत्रात भारतीय लोकशाही धोक्यात असल्याचे मत व्यक्त केले. भारतात स्वायत्त संस्थांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय. सध्या भारतात लोकशाहीचे पतन होत आहे. त्याचा परिणाम जागतिक स्तरावर दिसेल, असे राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांच्या याच विधानावर भाजपाने आक्षेप घेतला आहे. युरोप, अमेरिकेने भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करावी, अशी राहुल गांधी यांची इच्छा आहे. राहुल गांधी विदेशात जाऊन भारताची बदनामी करत आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा