भाजपाशी संगनमत करणाऱ्या २०- ३० लोकांना गरज पडल्यास पक्षातून काढून टाकायलाही तयार असल्याचे काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी हे गुजरातच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. यावेळी व्यासपीठावर बोलताना त्यांच्यातला संताप दिसून आला. राहुल गांधी यांनी गुजरातमधील पक्षाच्या काही नेत्यांवर भाजपात सामील झाल्याचा आरोप केला. मागील विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता, शिवाय काही नेत्यांनी पक्षाला रामराम करत भाजपात प्रवेश केला होता. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी पक्षाशी गद्दारी केल्यास काढून टाकण्याचा इशारा पक्षातल्या लोकांना दिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा