अलिबाग- लोकसभा निवडणूक जशी जशी जवळ येत आहे. तसे महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. आधीच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रायगडच्या जागेवरून वाद सुरू आहेत. अशातच शिवसेना शिंदे गटाचे वरिष्ठ नेते राजीव साबळे यांनी रायगडच्या जागेवर शिवसेनेचाच दावा असायला हवा अशी मागणी केली आहे. त्यामुळे महायुतीत वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. साबळे यांच्या मागणीनंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे रायगडच्या जागेवरून शिवसेनेच्या शिंदेगटात दोन मतप्रवाह दिसून येत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा