नोव्हेंबर महिन्यात पाच राज्यांत विधानसभेसाठी मतदान होणार आहे. मागच्या निवडणुकीतील प्रत्येक मतदारसंघातील गणिते पाहून यावेळी काय रणनीती आखावी, याचा विचार प्रत्येक पक्ष करत आहे. २०१८ साली राजस्थानमधील निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपा यांच्यात अटीतटीची लढत झाली होती. अतिशय कमी मताधिक्क्याने काही मतदारसंघात दोन्ही पक्षांचा जय-पराजय झाला होता. त्यामुळे या जागांवर यावेळी विशेष लक्ष दिले जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा