बिहारप्रमाणेच राजस्थानमध्येही जातीनिहाय सर्व्हे करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केली असून मागच्या तीन दशकांपासून राजस्थानच्या निवडणूक निकालाची चालत आलेली प्रथा मोडण्याचा प्रयत्न केला आहे. मागच्या तीन दशकांत एकाही पक्षाला सलग दुसऱ्यांदा सत्ता राखण्यात यश मिळालेले नाही. यावेळच्या काँग्रेस सरकारने एनकेनप्रकारे सत्ता पुन्हा मिळविण्यासाठीचे सर्व प्रयत्न चालवले आहेत. मागच्या सोमवारी (२ ऑक्टोबर) बिहारमधील जेडीयू-आरजेडी सरकारने जातीनिहाय सर्वेक्षणाचा अहवाल सार्वजनिक केला. इंडिया आघाडीतील बहुतांश पक्ष जातीय जनगणनेच्या समर्थनार्थ भूमिका मांडत आहेत. भाजपाच्या हिंदुत्वाच्या राजकारणाला तोंड देण्यासाठी काँग्रेस आणि इतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ‘मंडल’चे राजकारण करण्यात येत आहे, असे सांगितले जाते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा