विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर भाजपाने भजनलाल शर्मा यांची राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी नियुक्ती केली आहे. पदभार स्वीकारताच त्यांनी भविष्यात अनेक महत्वाचे निर्णय घेतले जाणार असल्याचे संकेत दिले. सत्तेत येताच त्यांनी अशोक गेहलोत सरकारच्या काळातील पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, असे सांगितले. राज्यात भ्रष्टाराला थारा दिला जाणार नाही. महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असे भजनलाल शर्मा म्हणाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा