बऱ्याच सस्पेन्सनंतर अखेर काँग्रेसने शुक्रवारी (३ मे) उत्तर प्रदेशातील अमेठी आणि रायबरेली या नेहरू-गांधी घराण्याच्या पारंपरिक जागांवरून उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी ही भावंडे या दोन जागांवर निवडणूक लढवतील, अशी चर्चा होती. मात्र, प्रियंका गांधी यांनी लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला; तर राहुल गांधी यांनी रायबरेलीतून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. अमेठी ही जागा अगदी सुरुवातीपासून काँग्रेसने धरून ठेवली होती. मात्र, आता त्याच जागेवरून काँग्रेसने माघार घेतली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा