मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी भाजपा आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये जोरदार लढत होणार असल्याचे चित्र दिसत आहे. वीस वर्षांपासून राज्यात भाजपाची सत्ता आहे, याविरोधात काँग्रेसने शड्डू ठोकले आहे. भाजपा पक्ष हिंदुत्वाची भाषा वापरून काँग्रेसला नामोहरण करण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र यावेळी काँग्रेसनेच हिंदुत्वाची भाषा वापरली आहे. “अयोध्येत तयार होत असलेल्या राम मंदिराचे श्रेय भाजपा घेऊ शकत नाही आणि राम मंदिरासाठी राजीव गांधी यांची भूमिका विसरून चालणार नाही”, असे विधान मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी नुकतेच केले आहे. निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत कमलनाथ यांनी द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक विधाने केली आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा