महाराष्ट्रातील २०२४ ची लोकसभा निवडणूक अनेक अर्थांनी वेगळी ठरली. या निवडणुकीत शेतीसंदर्भातील मुद्दे फारच चर्चेत होते; पण तरीही शेतकरी नेत्यांना साजेसे यश मिळविता आलेले नाही. खासकरून राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर या दोघांनाही मतदारांवर प्रभाव टाकता आला नाही. राजू शेट्टी यांचा हातकणंगले लोकसभा मतदारसंघात, तर रविकांत तुपकर यांचा बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये पराभव झाला. मात्र, महाराष्ट्रात अशा प्रकारे शेतकरी नेत्यांचे राजकारण फसण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी शेतकरी संघटनेचे संस्थापक व दिवगंत शेतकरी नेते शरद जोशी यांनीही शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर आधारित राजकारण केले. त्यांनी शेतकऱ्यांच्या अनेक समस्यांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातून १९९५ साली त्यांचा पराभव झाला होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा