विजयादशमीनिमित्त नागपूर येथील रेशीमबागमध्ये आयोजित समारंभात रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना संबोधित केले. याच समारंभात अमर कुलकर्णी यांनी ‘शून्य से एक शतक बनते, अंक की मनभावना…’ हे एकल गीत गायले. या गीतामुळे संघासाठी असणाऱ्या या वर्षाचे महत्त्व अधोरेखित झाले. संघासाठी विजयादशमी आणि हे वर्ष महत्त्वाचे का आहे, हे गीत काय सुचवते, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा