काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेली ‘भारत जोडो यात्रा’ महाराष्ट्रातून प्रवास करत आहे. त्यानंतर ही यात्रा मध्यप्रदेशमधून डिसेंबर महिन्यात राजस्थानमध्ये पोहचेल. त्यापूर्वीच राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदावरून पुन्हा एकदा वाद उफाळला आहे. त्यामुळे ‘भारत जोडो यात्रा’ राजस्थानमध्ये येण्याआधी हा प्रश्न सोडवण्याची मागणी काँग्रेसच्या काही नेत्यांनी केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा