काँग्रेसने माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती केल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये चलबिचल सुरू असल्याचे म्हटले जात आहे. काँग्रेसमध्ये असलेल्या नेत्यांच्या तुलनेत अतिशय नवख्या नेत्याकडे अध्यक्षपदाची धुरा सोपविल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. आश्चर्य व्यक्त केलेल्या नेत्यांमध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचाही समावेश आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह सतेज पाटील आणि विश्वजीत कदम यांच्यासारख्या तरूण काँग्रेस नेत्यांनाही हे स्वीकारणे कठीण असल्याचे कळते. विशेषतः नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. अशा या आव्हानात्मक टप्प्यावर काँग्रेस पक्षाला पुनरुज्जीवित करू शकेल, अशा आक्रमक नेत्याची निवड करायला हवी होती, असे अनेक नेत्यांचे म्हणणे आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा