राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता जपल्याबद्दल ‘द काश्मीर फाइल्स’ या सिनेमाला नर्गिस दत्त या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. गुरुवारी (२४ ऑगस्ट) ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली. काश्मीरमध्ये १९९० साली काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर काश्मीर फाइल्स या सिनेमात प्रकाश टाकण्यात आला आहे. मागच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या या सिनेमावर अनेकांनी टीका केली; तर अनेकांनी हा चित्रपट डोक्यावर उचलून धरला. गेल्या काही वर्षांमध्ये चित्रपट आणि राजकारण याचा अगदी जवळून संबंध आल्याचे पाहायला मिळाले आहे. २०१९ पासून अनेक चित्रपटांना भाजपाशासित राज्यात पाठिंबा मिळाला, तर काँग्रेस आणि इतर विरोधकांनी या चित्रपटांवर टीका केली. मागच्या पाच ते सहा वर्षात अशा किती चित्रपटांवरून गजहब झाला त्यावर एक नजर टाकू…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा