नागपूर : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी ऐन निवडणूकीत केलेले विधान व त्यावरुन संघात निर्माण झालेली अस्वस्थता याला ‘कौटूंबिक बाब’ अशी उपमा देत तसेच जातनिहाय जनगणनेच्या मुद्यावर स्पष्ट भूमिका घेत संघाने आज भाजपने अंगीकारलेल्या कार्यपद्धतीत बदल करा असा अप्रत्यक्ष सल्ला दिला आहे. संघाचे प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी आज केरळमध्ये मांडलेल्या भूमिकेमुळे निवडणूकीच्या काळात संघ व भाजपमध्ये समन्वयाचा अभाव होता असेही दिसून आले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा