संघाच्या विचारधारेवर चालणारा पक्ष अशी भारतीय जनता पार्टीची (भाजपा) ओळख आहे. गेल्या अनेक दशकांपासून भाजपाला संघाची साथ लाभली आहे. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल पुढे आल्यानंतर संघात भाजपाप्रती असंतोषाची भावना दिसून येत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह संघाच्या मुखपत्रातून आणि संघ परिवारातील काही सदस्यांकडून भाजपावर टीका करण्यात आली आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षात आता अस्वस्थता निर्माण झाली आहे. नक्की भाजपा आणि संघामध्ये काय घडतंय? यावर एक नजर टाकू या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा