” राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात भारतीय संस्कृती, संस्कृत भाषा, मुघलांची आणि ब्रिटिशांची सत्ता यावर भाष्य केले. मुघलांनी कित्येक वर्षे भारतावर राज्य केले. मात्र, या काळात भारतीय लोक हे त्यांच्यापेक्षा कमी आहेत, असे त्या काळातील भारतीय विचारवंतांना वाटले नव्हते. ब्रिटिशांनी अवघे १५० वर्षे भारतावर राज्य केले. मात्र या काळात विचारवंतांना ब्रिटीश लोक आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, असे वाटू लागले. आपण स्वत:चाच द्वेष करत होतो,” असे होसबळे म्हणाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा