आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. ही निवडणूक लक्षात घेऊन विरोधकांच्या इंडिया आघाडीने जागावाटपाला सुरुवात केली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून याच आघाडीत मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. उत्तर प्रदेशमधील समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनीदेखील आम्ही काँग्रेसला ११ जागा देऊ असे एकतर्फी जाहीर केले आहे. अखिलेश यादव यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेसची तसेच इंडिया आघाडीची चांगलीच अडचण झाली आहे. दरम्यान, आमची जागावाटपावर समाजवादी पार्टीशी चर्चा सुरू आहे, असे काँग्रेसने सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा