RSS on Sambhal to Ajmer: उत्तर प्रदेश राज्यातील संभल शहरात मशिदीवरून सध्या वादंग उठले आहेत. या भागातील शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान झालेल्या चकमकीत तीन जणांचा मृत्यू झाला. १५२६ मध्ये मशीद उभारण्यासाठी मंदिर पाडण्यात आले होते, अशी याचिका ज्येष्ठ वकील विष्णू शंकर जैन यांनी दाखल केली आहे. त्यानंतर स्थानिक न्यायालयाने सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. तसेच अजमेरमधील दर्ग्याबाबतही असाच दावा केला जात आहे. दोन्ही प्रकरणांबाबत संघ परिवार शांत असल्याचे दिसत आहे. त्यांचे मौन या विषयांबाबतची अस्वस्थता वाढविणारे ठरत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा