सांंगली : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना सांगली मतदारसंघात मात्र सर्वच राजकीय पक्षांमध्ये अखेरच्या टप्प्यात उमेदवारीवरून गोंधळाचे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे या निवडणुकीत शत्रू कोण, मित्र कोण, झेंडा कोणाचा घ्यायचा आणि खांद्यावर पालखी कोणाची घ्यायची याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. अद्याप उमेदवार निश्चित नसला तरी जिल्ह्यातील महायुती, महाआघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अपक्ष अशी चौरंगी लढत पाहण्यास मिळणार असली तरी कोण कोणत्या पक्षाचा उमेदवार असेल हे अजून अनिश्चित आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा