नागपूर : पं. दीनदयाळ उपाध्याय यांचे काम फार मोठे आहे. आजच्या काळातील भाजपचे कार्यकर्ते ह्या गोष्टी ऐकतात तेव्हा त्यांना विश्वास होत नाही. कारण त्यांचे कार्य तेवढे तेजोमय आणि ऊर्जावान होते. त्यांच्याएवढी उंची आपण गाठू शकत नाही. त्याची आवश्यकताही नाही. मात्र, त्यांच्या आयुष्यामधील शंभरातील एक गुणही आपण घेऊ शकलो तरी दाही दिशा उजळवून देऊ शकतो, असे आवाहन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा