मुंबई : पाच वर्षांपूर्वी भायखळ्यात ‘एआयएमआयएम’च्या वारिस पठाण यांचा पराभव करून विधानसभेत धडक देणाऱ्या शिवसेनेच्या यामिनी जाधव यांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय महागात पडण्याची चिन्हे आहेत. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या जाधव यांना भायखळ्यातूनच पिछाडी मिळाली. त्यामुळे आता यामिनी जाधव यांना शिंदे गट पुन्हा उमेदवारी देणार का, याबद्दल शंका उपस्थित होत आहे. दुसरीकडे, ठाकरे गटासह काँग्रेसनेही या मतदारसंघासाठी चाचपणी सुरू केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा