शिवसेनेत पडलेली फूट, राष्ट्रवादीत अजित पवार यांनी केलेले बंड यातून राज्यात विरोधी पक्ष फार कमकुवत झाला आहे. राज्यात ताकद वाढविण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना यश येऊ लागले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फाटाफुटीनंतर विरोधकांचे काय होणार ? अशी चर्चा सुूरू झाली. विरोधी पक्षाची जागा घेण्याची काँग्रेसला संधी आहे. पण काँग्रेस पक्षाचे नेते या संधीचा लाभ उठविण्यात कितपत यशस्वी होतात यावरच काँग्रेसचे भवितव्य ठरणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा