नाशिक : आमदार आदित्य ठाकरे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान सभेतून शिवसेना ठाकरे गटाने विधानसभेच्या अधिकाधिक जागांवर दावेदारी करण्याची रणनीती आखली आहे. गेल्यावेळी विधानसभेच्या ज्या जागा लढल्या नव्हत्या, त्यावरही लोकसभा निवडणुकीतील यशामुळे ठाकरे गटाचे लक्ष आहे. यातून नाशिक जिल्ह्यातील १५ पैकी आठ मतदारसंघांवर दावा सांगितला गेल्याने महाविकास आघाडीत जागा वाटपावरून संघर्ष अटळ आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा