छत्रपतीसंभाजी नगर: केंद्रीय योजनांचा ढोल मोठ्या आवाजात वाजविला जात असला तरी गावस्तरावर याेजनांच्या अमंलबजावणीमध्ये झालेल्या चुका आणि ‘लाभ’ न मिळालेल्या मतदारांचा आधार घेत शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आता ‘होऊ दे चर्चा’ असा नवा राजकीय कार्यक्रम आखण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी जिल्हाभर गावोगावी ‘होऊ दे चर्चा’चे कार्यक्रम आखले असून आता तीच पद्धत राज्यभर हाती घेतली जाणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा