ठाणेः राज्यात एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सुप्त संघर्षाच्या बातम्या येत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातही भाजप आणि शिवसेनेत वादाच्या ठिणग्या उडू लागल्या आहेत . वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात शतप्रतिशत भाजपची घोषणा करत जनता दरबार सुरू केला आहे. दुसरीकडे बदलापुरमध्ये आमदार किसन कथोरे आणि शिवसेनेच्या वामन म्हात्रे यांच्या संघर्ष सुरू आहे. तिसरीकडे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाणही आक्रमक झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेत दरी वाढल्याचे चित्र आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा