केंद्र सराकरने १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनाच्या उद्देशाबाबत वेगवेगळे तर्क लढवले जात असताना लवकरच देशाचे नाव भारत करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी चर्चा केली जात आहे. असे असतानाच काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक विशेष पत्र लिहिले आहे. या पत्रात विशेष अधिवेशनाचा अजेंडा तसेच या अधिवेशनात कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा करावी? याबाबत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. सोनिय गांधी यांच्या पत्रालादेखील केंद्र सरकारने उत्तर दिले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा