चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रथमच आदिवासी पालकमंत्री या जिल्ह्याला मिळाला आहे. दरम्यान १५ वर्षानंतर बाहेर जिल्ह्याचा पालकमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थोपविल्याने औद्योगिक जिल्हा अशी ओळख असलेल्या या जिल्ह्यातील वाढते प्रदूषण, पर्यावरण, मानव – वन्यजीव संघर्ष, बेरोजगारी, आरोग्य तथा इतर गंभीर समस्या व प्रस्न जिव्हाळ्याने सोडविणार का ? हा प्रश्र्न राजकीय वर्तुळात आहे. तसेच जिल्ह्यातील भाजपच्या पाच आमदारांची मर्जी सांभाळताना देखील पालकमंत्र्यांची कसरत होणार आहे ही देखील चर्चा आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा