तामिळनाडूमध्ये स्थलांतरीत मजूरांमध्ये सध्या दहशतीचे वातावरण आहे. त्याला कारण बनले मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या नावाने पसरलेली एक खोटी बातमी. ही बातमी व्हायरल होऊन गोंधळ माजल्यानंतर आता तामिळनाडू सरकारने उत्तर प्रदेशमधील एक भाजपा नेता आणि दैनिक भास्कर यांच्या संपादकांसह दोन पत्रकारांवर गुन्हा दाखल केला आहे. तामिळनाडूमध्ये उत्तर भारतीय स्थलांतरीत मजूरांवर हल्ले होत असल्याबाबतचे खोटे आणि निराधार वृत्त दिल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा