विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या तेलंगणा राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत.सत्ताधारी भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी काँग्रेस आणि भाजपा पूर्ण ताकदीने स्वतंत्रपणे प्रयत्न करत आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी या दोन्ही पक्षांकडून जनतेला वेगवेगळी आकर्षक आश्वासनं दिला जात आहे. हे राज्य जिंकण्याचा भाजपाने निश्चय केला असून त्यासाठी केंद्रातील अनेक नेते येथे जाहीर सभा घेत आहेत. असे असतानाच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठी आणि महत्त्वाची घोषणा केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा