विधानसभेच्या निवडणुकीसाठीचे मतदान अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे तेलंगणा राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. येथे भाजपा, काँग्रेस आणि सत्ताधारी भारत राष्ट्र समिती (बीआरएस) हे पक्ष धडाडीने प्रचार करत आहेत. आम्ही पुन्हा सत्तेत आल्यास पुढील पाच वर्षांत राज्याचा चेहरामोहरा बदलू, असे आश्वासन मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्याकडून दिले जात आहे. दरम्यान, अल्पसंख्याक मतदारांना आकर्षित करण्यासाठी केसीआर यांनी मोठी घोषणा केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा