तेलंगणा विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. येथे मतदारांना आकर्षित करण्यासाठी भारत राष्ट्र समिती (बीआरएस), काँग्रेस आणि भाजपा यांच्यात स्पर्धा लागली आहे. दलित, ओबीसी आणि मुस्लीम मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने सहा महत्त्वाची आश्वासनं दिली आहेत. या आश्वासनांना पर्याय म्हणून आता बीआएस पक्षाने आश्वासनांचा पाऊस पाडला आहे. यात कमी किमतीत गॅस सिलिंडर, महिलांना आर्थिक मदत, वृद्धांच्या पेन्शनमध्ये वाढ, गरिबांना घर अशा अनेक आश्वासनांचा समावेश आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा