केंद्र सरकार देशात समान नागरी कायदा लागू करण्याचा विचार करत आहे. त्यासाठी लोकांची मते जाणून घेण्यााठी विधि आयोगाने धार्मिक संघटना तसेच लोकांकडून सूचना मागवल्या आहेत. दरम्यान, सरकारच्या या भूमिकेला वेगवेगळे राजकीय पक्ष विरोध करत आहेत. भार राष्ट्र समिती पक्षाचे अध्यक्ष तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनीदेखील समान नागरी कायदा लागू करण्याला विरोध दर्शवला आहे. ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड (एआयएमपीएलबी) तसेच एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी भेट घेतल्यानंतर त्यांनी समान नागरी कायद्यावरील आपली भूमिका स्पष्ट केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा