Shiv Sena Political crisis मुंबई : दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील विजयाने शिवसेना ठाकरे गट आणि महाविकास आघाडी यांचे वर्चस्व दाखवून दिले असले तरी, संभाव्य धोकेही दाखवून दिले आहेत. शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या शिवडी विधानसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत घटलेले मताधिक्य ही ठाकरे गटासाठी चिंतेची बाब आहे. विद्यामान आमदार अजय चौधरी हे तिसऱ्यांदा रिंगणात उतरण्याची तयारी करत असले, तरी पक्षातूनच त्यांना आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. याचा फायदा महायुती घेऊ शकते का, हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा