ठाणे : ठाणे जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकांना पालकमंत्री शंभूराज देसाई सातत्याने हुलकावणी देत असल्याने जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधीनींमध्ये दबक्या सुरात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मागील एक वर्षाच्या कालावधीत ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या केवळ दोनच बैठका झाल्या आहेत. मंगळवारी ठाणे जिल्हाधिकरी कार्यालयात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यासाठी जिल्ह्यातील सर्व महापालिका, पालिका अधिकारी यांच्याकडून तयारी करण्यात आली होती. मात्र ऐनवेळी बैठक रद्द करण्यात आली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा