भारताच्या उत्तरेतील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे राजधानी दिल्लीसह पंजाब, हिमाचल प्रदेश राज्यातील अनेक भाग जलमय झालेला पाहायला मिळाला. दिल्लीतील पूरपरिस्थितीचा आढावा घेत असताना माध्यमांसमोरच आम आदमी पक्षाचे मंत्री आणि नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांच्यात शाब्दिक वाद झालेला पाहायला मिळाला. पंजाबमध्येही आम आदमी पक्षाचे सरकार आहे. तिथेही सरकारने पूरपरिस्थितीला राज्य सरकारच्या नियंत्रणाबाहेरील बाबी जबाबदार असल्याचे सांगितले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा