शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून वर्षानुवर्षे ओळखल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात झपाट्याने विस्तारू लागलेल्या भाजपला सध्या ग्रामीण पट्ट्यात केंद्रीय राज्यमंत्री कपील पाटील आणि राज्य मंत्री मंडळातील समावेशासाठी आस लावून बसलेले किसन कथोरे या दोन दिग्गज नेत्यांमधील टोकाचा विसंवाद सतावू लागला आहे. राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षातून आयात केलेल्या या दोन नेत्यांच्या जोरावर भाजपने भिवंडी, शहापूर, मुरबाड या पट्ट्यात उत्तम मांड बसवली आहे. जिल्हा परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांचे बहुमत असले तरी पाटील, कथोरे यांचा प्रभाव मात्र ग्रामीण पट्ट्यात कायम आहे. असे असताना या दोन नेत्यांमधील मतभेद मात्र दिवसागणिक वाढू लागल्याने ठाणे जिल्हा पदाक्रांत करण्याचे स्वप्न पहाणाऱ्या भाजप श्रेष्ठींची डोकेदुखी वाढली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा