‘दी केरला स्टोरी’ या चित्रपटामुळे देशात वादंग माजले आहे. भाजपा तसेच उजव्या विचारसरणीच्या पक्षांनी या चित्रपटाला पाठिंबा दिला आहे. तर विरोधकांनी हा एक प्रचारकी चित्रपट असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. तामिळनाडूमध्येही चित्रपटगृहांमधून हा चित्रपट काढून टाकण्यात आला आहे. याच कारणमुळे सध्या राजकीय वातावरण तापले आहे. भाजपाकडून तामिळनाडू आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर सडकून टीका केली जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा