राज्यातील भाजपाच्या वाढत्या प्रभावास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जबाबदार असल्याचा आरोप करत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आपला राष्ट्रवादीविरुद्धचा राग पुन्हा एकदा प्रगट केला आहे. राज्यातील काँग्रेसचे खच्चीकरण आणि भाजपाच्या विस्तारास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच जबाबादार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी करत राष्ट्रवादी आणि विशेषत: ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबतच्या जुन्या संघर्षाला पुन्हा नवी धार दिली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा